7 Tweets 46 reads Jan 13, 2023
#thread
74 वर्षापासून भारताला एक कीड लागली होती जी मोदी सरकारने मुळापासून नष्ट केली व त्यात महत्त्वाची भूमिका बजावली परराष्ट्र मंत्री एस जयशंकरजी यांनी.
तर विषय असा आहे की भारताने UN च्या एका समितीला (United Nations Military Observer Group in India and Pakistan) भारतातून बाहेरचा
रस्ता दाखवला आहे. ही समिती 1948 पासून काश्मीर प्रश्नावर भारत आणि पाकिस्तानच्या भूमिकेचे निरीक्षण करत होती. भारत त्यांचे, कामकाज, येणे-जाणे, राहणे, खाणेपिणे यांचा खर्च उचलत होता. गेल्या आठवड्यातच या समितीने भारताविरोधात जोरदार विधाने केली होती. +
ज्यामध्ये त्यांनी काश्मीरला द्विपक्षीय बाब मानण्याऐवजी त्रिपक्षीय म्हणून घोषित करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच वेळी भारतावर आरोप केले की.
भारत त्यांच्या (भारत आणि पाकिस्तानमधील संयुक्त राष्ट्रांच्या लष्करी निरीक्षक गटाच्या) कार्यात अडथळा आणत आहे ज्यामुळे समिती योग्यरित्या काम +
करू शकत नाही. परंतु ही समिती इथेच थांबली नाही तर ती पुढे म्हणाली की भारत आम्हाला जेवढा पैसा देतो त्यातून आमचा खर्च भागत नाही, त्यामुळे भारताकडून आम्हाला दिला जाणारा भत्ता आणि खर्च वाढवावा लागेल.
हे म्हणजे अस झालं आपण पाळलेला कुत्रा खातो आपल आणि तो भुंकतो ही आपल्यावरच, +
परंतु हा कुत्रा आपल्यावर भुंकतो इथपर्यंत ठीक होत आता तर हा चावायला ही बघतोय.
यावर भारत सरकारने त्यांना एवढंच सांगितलं की भावानो तुमची नाटक खूप सहन केली तुम्ही निघा इथून, भारतात तुमच्यासाठी आता जागा शिल्लक नाही व त्यांचा व्हिसा ताबडतोब रद्द करण्यात आला +
व त्यांना पुढील 10 दिवसांत भारत सोडून आपआपल्या देशात जाण्यास सांगण्यात आले. गेल्या 74 वर्षांपासून या 40 हून अधिक लोकांचा खर्च भारत उचलत होता, ज्यांना आता हद्दपार करण्यात आले आहे.+
त्यांना भारताने अत्यंत कडक शब्दात सांगितले की, 75 वर्षात तुम्ही काही उखडू शकले नाही, तेव्हा आता काय उपटणार? हा प्रश्न सोडवणे ना तुमच्या अधिकारात आहे ना युनोच्या अधिकारात. त्यामुळे तुम्ही भारतातून लवकरात लवकर निघून जा.!!
ये मोदी मारता कम और घसिटता ज्यादा है!!😅
- जयसिंग मोहन 🚩

Loading suggestions...