स्नानाचे महत्व
जितके महत्व शास्त्रात मंत्र नामस्मरणाला आहे, तितके महत्व हे स्नानाला आहे.
अंघोळ ही शास्त्रानुसार झाली पाहिजे म्हणजे तुम्ही कितीही उशिरा झोपला तरीही अंघोळ ही त्या त्या वेळेला झाली पाहिजे. 👇++++
जितके महत्व शास्त्रात मंत्र नामस्मरणाला आहे, तितके महत्व हे स्नानाला आहे.
अंघोळ ही शास्त्रानुसार झाली पाहिजे म्हणजे तुम्ही कितीही उशिरा झोपला तरीही अंघोळ ही त्या त्या वेळेला झाली पाहिजे. 👇++++
ब्रम्हमुहूर्ताची आंघोळ म्हणजे 4 ते 6.
मनुष्याची आंघोळ म्हणजे 6 ते 8.
राक्षसांची आंघोळ म्हणजे 8 ते 10.
प्रेतभूतांची आंघोळ म्हणजे 10 ते 12.
त्यानंतरची अंघोळ म्हणजे शरीराला किड. 👇 ++++
मनुष्याची आंघोळ म्हणजे 6 ते 8.
राक्षसांची आंघोळ म्हणजे 8 ते 10.
प्रेतभूतांची आंघोळ म्हणजे 10 ते 12.
त्यानंतरची अंघोळ म्हणजे शरीराला किड. 👇 ++++
ब्रह्म मुहूर्ताचे स्नान म्हणजे देवांची अंघोळ. ह्या वेळेत आंघोळ केल्याने मनुष्याचे शरीर निरोगी राहते.
शरीर जसे शुद्ध होते तसेच मन देखील शुद्ध होते.मनात नकारात्मक विचार येत नाही.आळशीपणा न येता सर्व कामे वेळच्या वेळी होतात
नामस्मरण पूजा झाल्यामुळे मनुष्याची दैविक शक्ति वाढते.👇
+++
शरीर जसे शुद्ध होते तसेच मन देखील शुद्ध होते.मनात नकारात्मक विचार येत नाही.आळशीपणा न येता सर्व कामे वेळच्या वेळी होतात
नामस्मरण पूजा झाल्यामुळे मनुष्याची दैविक शक्ति वाढते.👇
+++
6 ते 8 ही मनुष्याची अंघोळ असते
ह्या वेळेस अंघोळ केली की पापी मनुष्यही परोपकारी मनुष्या सारखा वागतो.सकाळी स्नान झाल्यामुळे कामा साठी उत्साह येतो.पण ब्रह्म महुर्ताच्या अंघोळी इतका उत्साह मिळत नाही.सकाळी स्त्रोत्र वाचन झाल्यामुळे त्याला दैवी शक्ति मिळते. 👇 ++++
ह्या वेळेस अंघोळ केली की पापी मनुष्यही परोपकारी मनुष्या सारखा वागतो.सकाळी स्नान झाल्यामुळे कामा साठी उत्साह येतो.पण ब्रह्म महुर्ताच्या अंघोळी इतका उत्साह मिळत नाही.सकाळी स्त्रोत्र वाचन झाल्यामुळे त्याला दैवी शक्ति मिळते. 👇 ++++
राक्षसांची अंघोळ 8 ते10
ह्या वेळेत जो मनुष्य अंघोळ करतो त्याच्या मनात क्रोध अहंकार जास्त निर्माण होतो.मत्सर लोभ येतो. दैविक शक्ति फार कमी मिळते. शरीराचा कोठा साफ न झाल्यामुळे अनेक आजार जडतात.
अशक्तपणा BP मधुमेह हे आजार ह्या वेळेस स्नान केलेल्या व्यक्तीला जास्त असतो. 👇 ++++
ह्या वेळेत जो मनुष्य अंघोळ करतो त्याच्या मनात क्रोध अहंकार जास्त निर्माण होतो.मत्सर लोभ येतो. दैविक शक्ति फार कमी मिळते. शरीराचा कोठा साफ न झाल्यामुळे अनेक आजार जडतात.
अशक्तपणा BP मधुमेह हे आजार ह्या वेळेस स्नान केलेल्या व्यक्तीला जास्त असतो. 👇 ++++
प्रेतभूतांची अंघोळ 10 ते 12
ह्या वेळेस अंघोळ करणारी व्यक्ति ही खुप आळशी होते.सतत झोपुन राहणे,खुप खाणे.त्यामुळे ऍसिडिटी कोठा साफ न होणे तसेच केस गळणे लवकर सुरकुत्या येणे चरबी वाढणे असे आजार होतात.
तो मनुष्य इतका रागिट होतो की राग आला की त्याचा स्वत:वर ताबा राहत नाही. 👇 ++++
ह्या वेळेस अंघोळ करणारी व्यक्ति ही खुप आळशी होते.सतत झोपुन राहणे,खुप खाणे.त्यामुळे ऍसिडिटी कोठा साफ न होणे तसेच केस गळणे लवकर सुरकुत्या येणे चरबी वाढणे असे आजार होतात.
तो मनुष्य इतका रागिट होतो की राग आला की त्याचा स्वत:वर ताबा राहत नाही. 👇 ++++
तुम्ही कितीही झोपा काम करा पण सकाळची पूजा ही सकाळीच झाली पाहिजे.म्हणून मनुष्याने कितीही उशिरा झोपले किंवा कितीही काम असले तरीही लवकर उठून स्नान करावे.स्नान देवपूजा केल्यावर थोड्यावेळ झोपले तर काही हरकत नाही पण स्नान देवपूजा ही वेळेतच झाली पाहिजे. तरच तिचा आपल्या जीवनात उपयोग.🙏
Loading suggestions...